ललित लेख (अनुक्रमणिका) जी वन मु क्ता त्मा प्रार्थनेचे महत्त्व आणि ध्यान . सखा कृष्णहरी हा जगन्नाथ पण्डित मेघ दूतम् भर्तृ हरी - शांतवती आणि शोभावती संस्कृतचं महत्त्व सोन्याचे कण तिलक देत रघुबीर रामरक्षा आणि मी नीर वस्त्र बसो मेरे नैनन में – विनायक ते गजानन प्राण प्रतिष्ठा वट सावित्री ज्ञानदेवांचा समाधीसोहळा श नी ग ज रा कमित कमी ताम्बूल / विडा सौंदर्याचा एक तरंग देवीसप्तशती- महादुष्काळ कमल उमलले अं घोळ एका अनुवादची किंमत मा ग णे सर सोत्सव गं गा ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु ! अक्षर -ओळख झाशीची राणी साद देती हिमशिखरे दाते गड / सुंदर गड महा बळेश्वर सफर पृथ्वीची शुभ्र बहार भ का स भ रा री माणिक मोहर शेवटचा अंक बांबू फुलला शॉ ल एक सोहळा मरणाचा सहस्र चंद्रदर्शन 12 ऑगस्ट हत्तीदिन ना स्ति क शुभ्र बहार सत्याची धार ...
भौमासुर वध – एका राजाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात ? असं कोणी विचारलं तर मला सर्वप्रथम श्रीरामांची आठवण येते . वनवासाच्या काळात दंडकारण्यातून हिंडतांना त्यांनी ऋषी , मुनींच्या सत्कर्मात अडथळा आणणार्या अनेक राक्षसांना जरब बसवली . अनेकांना यमसदनाला धाडलं . रामरक्षा स्तोत्रात श्रीरामांचा उल्लेख “ रणकर्कश ” म्हणजे रणांगणावर शत्रूचा कर्दनकाळ असा सापडतो . सुशासन निर्माण करण्यासाठी जी काही कठोर पावलं उचलायला लागतील ती त्यांनी उचलली . जे काही कठोर निर्णय घेणं आवश्यक होतं ते त्यांनी घेतले . हे निर्णय घेतांना त्यांचं मन कधीही विचलीत झालं नाही . विश्वामित्रांसोबत जात असतांना वाटेत ऋषींच्या अस्थींचे ढीग पडलेले होते . राक्षस आपल्या स्त्रियांना पुढे करून हल्ले करीत असत . ह्या स्त्रियांवर ऋषी , मुनी हात उचलणार नाहीत ह्याची त्यांना खात्री होती . त्या उलट ऋषींच्या यज्ञात अडथळे आणण्यात , ऋषींना ठार मारण्यात , ऋषींच्या स्त्रिंयांना , मुलींना किंवा सुनांना पळवून नेण्यात राक्षस किंवा...
Comments
Post a Comment